शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण
पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला ; ५ जखमी
![]() |
दिल्लीत पोलिसांवर हल्ला |
दरम्यान, जोवर तिन्ही कृषी कायदे संपूर्णपणे रद्द करण्यात येत नाहीत, तोवर शेतकरी आंदोलक सिंघू सीमेवरून परत फिरणार नाहीत, असा इशारा टिटू च्या माध्यमातून भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलक तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये दगडफेक सुरू असताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सौम्य लाठीचार्ज तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा