केंद्र सरकारचा रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत असणाऱ्या वाई तालुक्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अशा सर्व लाभार्थी रेशन कार्डधारकांना मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला रेशन दुकानातून मोफत गहू आणि तांदळाचे वाटप केले जात होते पण येणाऱ्या जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तुळ असल्याने गोरगरीब रेशन कार्ड धारकांना अशा मुसळधार पावसात धान्य आणण्यासाठी रेशन दुकानदारांन पर्यंत पोहोचवता येणे अवघड आहे त्यामुळे आरक्षण दुकानात धान्य असून देखील फक्त अन्य वाचून शिधापत्रिका धारकांनवर उपसमारी सारखे संकट कोसळू शकते याचा विचार केंद्र सरकारने केलाआणि उपासमारी संकटावर मात करण्यासाठी आता जून जुलै ऑगस्ट या अंती पावसाळ्यातील तिन्ही महिन्याचे एकाच वेळी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धान्याचे वाटपपुरवठा निरीक्षक समीर मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखालीधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे
यामुळे रेशन कार्डधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे वाई तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी अभिनंदन करून स्वागत केले आहे या निर्णयामुळे रेशन दुकानदारांना जास्तीत जास्त प्रमाणात परिश्रम घ्यावे लागतील यात मात्र शंका नाही अशी माहिती वाईच्या महिला तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी सांगितले
केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा वाईच्या पश्चिम भागातील डोंगरदऱ्या खोऱ्यापर्यंत असणाऱ्या गावातील शिधापत्रिकाधारकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे याचे कारण या विभागात मोठ्या प्रमाणातy पाऊस होत असतो त्यामुळे केंद्र सरकारची ही योजना जनहितार्थ तर आहेच त्याचबरोबर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेला होणार आहे त्यामुळे ही योजना कौतुकात असल्याचे तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी सांगून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाचे अभिनंदन देखील केले आहे वाईच्या तहसील कार्यालयात असणाऱ्या रेशन विभागाचे प्रमुख असलेले पुरवठा निरीक्षक मिर्झा हे अधिक माहिती देताना पुढे म्हणाले की वाई तालुक्यात रेशन कार्ड पात्र लाभार्थी धारकांची एकूण संख्या 27000 हजार 247 इतकी असून त्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 1000 हजार 526 पिवळ्या रंगाच्या रेशनिंग कार्ड धारकांची संख्या आहे या कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला प्रत्येक कार्डवर मोफत गहू 15 किलो आणि तांदूळ 20 किलो असे एकूण 35 किलो धान्य दिले जातहोते त्यामुळे त्यांच्यासाठी दरमहा 228 क्विंटल गहू आणि ३०५ क्विंटल तांदूळ लागत होता आता केंद्र सरकारच्या नवीन धोरणाच्या आदेशानुसार तीन महिन्याचे एकाच वेळी मोफत गहू45 किलो आणि तांदूळ 60 किलो असे एकूण 105 किलो धान्य प्रती कार्डधारकांवर दिले जाणार आहे.
तर केसरी रेशन कार्ड धारकांना त्यातील प्राधान्य कुठून पात्र शिधापत्रिका धारकांना मानसी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जातो या वाटपासाठी दरमहा गहू 2214 क्विंटल तर 3323 क्विंटल तांदूळ लागत होता आता केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार एकाच वेळी तीन महिन्याचे धान्य देण्यासाठी तांदूळ दहा हजार 782 क्विंटल तर गहू 7328 क्विंटल इतके धान्य लागणार आहे वाई तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना एकाच वेळी धान्य वाटण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या विभागामार्फततातडीने वाई तालुक्यासाठी गहू आणि तांदळाचा पुरवठाकेला आहे केंद्र सरकारकडून येणारा गहू आणि तांदळाचा साठा हा 31 मे पर्यंत वाई तालुक्यात असणाऱ्या 109 स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या निरीक्षकांच्यावर सोपवली आहे नवीन धोरणानुसार आलेले हे धान्य एकाच वेळी तीन महिन्याचे प्रत्येक शिधापत्रिका धारकांना तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विना तक्रार विंचूतपणे वाटप केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा